tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post6935062634669744763..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: तू तर माझी बायको, शारदा.....भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-82355301066749603272009-07-30T07:36:28.954-07:002009-07-30T07:36:28.954-07:00माऊ,आभार.
nimisha, आजकाला आयुर्मान वाढले आहेच आणि...माऊ,आभार.<br /><br />nimisha, आजकाला आयुर्मान वाढले आहेच आणि त्याचबरोबरीने स्वत:साठीही वेळ नाही इतके घाण्याला जुंपून घेतले गेल्याने नातेसंबंधातील संवादाची वीणच उसवली गेलीये. मला नेहमी वाटते वृध्दाश्रम व अनाथ तान्ह्या बाळांचा आश्रम हे एकाच ठिकाणी असावेत. या दोन्ही स्थितीत निखळ स्वार्थ-अपेक्षारहीत संवाद, आवर्जून दिलेला वेळ, स्पर्शातून जाणवत असलेले प्रेम, तुम्ही आम्हाला हवे आहात ह्याची सतत व्यक्त होणारी मागणी. तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोतच हे आश्वासन. तू म्हणतेस तसे जाणिवपूर्वक असे वृध्दाश्रम निघायला हवेत. धन्यवाद.<br /><br />महेंद्र, म्हातारेच काय आपल्यालाही संवादाची तहान असतेच ना रे.कधी कधी फार अस्वस्थ वाटते. एकीकडे जग फार जवळ आलेय असे आपण म्हणतो आणि त्याचवेळी प्रत्यक्ष जवळ मात्र कोणीच नाही ही स्थिती आहे. अजून पंचवीस-तीस वर्षानी काय होईल कोण जाणे.<br />आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-20942762668786898722009-07-21T05:07:13.966-07:002009-07-21T05:07:13.966-07:00No words to express Bhagyashree !!!काळजात कुठेतरी ...No words to express Bhagyashree !!!काळजात कुठेतरी धस्स झाले.mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-66577708363874477922009-07-20T22:38:20.615-07:002009-07-20T22:38:20.615-07:00एखाद्या दिपमाळेतला एकेक दिवा विझत जावा आणि शेवटी प...एखाद्या दिपमाळेतला एकेक दिवा विझत जावा आणि शेवटी पुर्णपणे विझून अंधःकार पसरावा तशीच अवस्था ह्या "डीमेन्शीया" झालेल्या वृध्द लोकांची होते.<br />ज्यांना आपण हसता-बोलतांना,चिडता-रागावताना पाहिलेलं असतं त्यांच्या नजरेतले असे शून्य भाव पाहताना खुप दुःख होतं.हे असं कणाकणाने संपणारं उदास आयुष्य पाहणं म्हणजे जवळच्या लोकांची परीक्षाच असते.आपलं जर असं झालं तर काय होईल हे विचार तर आणखिनच क्लेशकारक असतात.मला तर वाटतं अतिशय उत्तम असे वृद्धाश्रम निर्माण होणं हे आज अत्यंत गरजेच आहे.कारण नवनविन औषधोपचारांमुळे आयुर्मर्यादा वाढली आहे. एकाच घरात १-३,२०-२५,५०-६०,७५-८५ अशा ४/४ पिढ्या नांदत असतात्, आणि ५०-६० या गटावर सर्वाधिक ताण येतो,कारण VRSघेऊन ते घरांत असले तरीही नातवंडाकडे लक्ष द्यावे हे अपेक्षित असतंच्, तसंच स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांच्या तब्ब्येतीही जपाव्या लागतात आणि या सर्व गोष्टी नीट पार पाडत असतांनाच स्वतःची प्रकृती देखिल उत्तम ठेवण्याचं दडपणही असतं कारण ही कर्तव्य निभावणं भाग असल्याने VRS घेऊनही खर्या अर्थाने ती रिटायरमेंट नसतेच मुळी!याकडे एका सामाजिक समस्या या दृष्टीकोनांतुन पाहून त्यावर मार्ग शोधणं गरजेचं आहे.nimishanoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-6039842798965285232009-07-20T21:14:38.797-07:002009-07-20T21:14:38.797-07:00म्हाताऱ्या लोकांना कोणी तरी जवळ हवं असतं. माझ्या ए...म्हाताऱ्या लोकांना कोणी तरी जवळ हवं असतं. माझ्या एका मामांना पण अशिच सवय होती. घरी कोणी गेलंकी त्याचा हात धरुन बसवुन ठेवायचे, आणि मग काहितरी निरर्थक विचारत रहायचे, म्हणजे केंव्हा निघालास, मग कुठली बस मिळाली, की ट्रेन ने आलास, अगदी इथ्यंभुत वृत्तांत त्यांना सांगावा लागायचा. मग तो आलेला माणुस अगदी कंटाळून जायचा. पण आज लक्षात येतंय की ते जे कांही होतं ते फक्त कोणितरी जवळ बसावं, बोलावं, म्हणुन केली जाणारी एक केविलवाणी धडपड होती.. आज याचं वाईट वाटतं, की आम्ही त्यांना पाहिलं की त्या खोलितुन पळून जायचो.. त्यांना टाळायला...!!Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-16930164895573886622009-07-20T17:53:16.909-07:002009-07-20T17:53:16.909-07:00Rohan, kharech asha veli faar vait vatat asate par...Rohan, kharech asha veli faar vait vatat asate parantu nakki kaay karave hehi samajat nahi. Aabhar.<br /><br />Rohini, agadi ashich ek aaji aamchyahi olkhit aahe. 15 mins purvi keleli goshta tya visarun jatat. changlya gappa marat astaat an thoda vel gela ki punha Kon ga tu? ase vichartaat. Aabhar.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-60252856316691024232009-07-20T11:48:11.788-07:002009-07-20T11:48:11.788-07:00खरं आहे. विस्मृतीचा आजार फार दु:खदायक असतो. आमच्या...खरं आहे. विस्मृतीचा आजार फार दु:खदायक असतो. आमच्या नात्यातील एक आजी वय 90 च्या पुढे. त्यांना असाच विस्मृतिचा आजार होता. जेवण झालं हात धुतले की सुनेला जाउन म्हणायच्या तु मला जेवायलाच दिले नाहिस. खुप बरं वाईट बोलायच्या. तुमच्या लेखाने आज त्या आजींची आठवणरोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-91806880790825824252009-07-20T10:37:19.341-07:002009-07-20T10:37:19.341-07:00काय बोलू ... शब्द नाहीत ... !!!
खुद्द माझ्या आजीबद...काय बोलू ... शब्द नाहीत ... !!!<br />खुद्द माझ्या आजीबद्दल विचार करतोय. आजोबा बरेच आधी गेले. बाबा कामाला मुंबईला त्यामुळे गावाला कमी जातात. काका सुद्धा वारले आता. त्यामुळे तिला बरेचसे एकटे पण. आता मी जेंव्हा सुट्टीवर जातो तेंव्हा बराचसा वेळ गावाला जाउन राहतो... !!!रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com